देणाऱ्याने देत जावे
थिओडोर रूझवेल्टचं एक सुंदर वाक्य आहे- “जिथे असाल तिथे, तेव्हढ जवळ असेल तेव्हढयानं, जितकं करू शकाल तितकं करा !” - आणि याची चालतीबोलती प्रचिती आहे " गुडविल इंडिया'' चे संस्थापक श्री. कालिदास हरिभाऊ मोरे !------
पुढे वाचाथिओडोर रूझवेल्टचं एक सुंदर वाक्य आहे- “जिथे असाल तिथे, तेव्हढ जवळ असेल तेव्हढयानं, जितकं करू शकाल तितकं करा !” - आणि याची चालतीबोलती प्रचिती आहे " गुडविल इंडिया'' चे संस्थापक श्री. कालिदास हरिभाऊ मोरे !------
पुढे वाचामनालीच्या पाळंदे टेक्नोसर्व्हिसेस ने बनवलेली आणखीन एक उपयुक्त यंत्रणा म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयेडेंटीफिकेशन (RFID). याच्यामुळे बसमध्ये चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या मुलांनी त्यांचं आयकार्ड दारात बसवलेल्या यंत्रावर फिरवलं की वेळेची नोंद होते आणि त्यांचा बसमधला एकूण कालावधीही कळतो. मुलामुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते फार महत्त्वाचं ठरलं.. आपल्याला वेळेच भान असलं पाहिजे .......
पुढे वाचा५ डिसेंबर १९९० मध्ये त्यांचा विवाह झाला त्यावेळी त्यांच्याकडे नोकरी नव्हती आणि व्यवसाय तर नुकताच सुरु केला होता..परंतु तरीही जिच्याशी विवाह झाला तिने आणि तिच्या कुटुंबाने याविषयीची कसलीच हरकत घेतली नाही हे देखील आजच्या काळात खरे तर दाखल घेण्याजोगे आहे.
पुढे वाचासर्वसामान्य मुलांच्या संस्थेत काम करताना येणारे अनुभव आणि अशा संस्थेतील अनुभव यात निश्चिमतच फरक आहे. द्घीशिक्षणासंबंधीच्या अनेक अनुभवांना सामोरे जावे लागते. शाळा प्रवेशासाठी मोल मजुरी करणारे, हातावर पोट असलेले अनेक पालक कुठल्याशा खेड्यातून आलेले असतात.
पुढे वाचाएकीकडे चालू व्यवसाय वाढवतानाच हेमंतराव आजूबाजूला होणा-या घडामोडींच्या बाबतीत जागरूक होतेच. अल्फा लाव्हलच्या एका अधिकारी व स्नेह्यांनी एकदा बोलता बोलता सौर उर्जेच्या क्षेत्रात पाऊल टाकण्याबद्दल सुचवलं. पारंपरिक उर्जा स्रोतांची आणि इंधन पुरवठ्याची टंचाई हळूहळू जगभर जाणवू लागली होतीच.
पुढे वाचा'सीड इन्फोटेक' ह्या सुप्रसिद्ध कंपनीचे रचिते आणि प्रमुख व्यवस्थापकीय संचालक आणि डायरेक्टर ह्या नात्याने काम पाहणारे श्री. नरेंद्र बऱ्हाटे सांगतात की त्यांचा एका गोष्टीवर पूर्ण आणि ठाम विश्वास आहे आणि ती म्हणजे, ''आपला जर स्वकर्तृत्वावर विश्वास असेल, तर जगात अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा साध्य होऊ शकतात ! आपलं मन हा एक अक्षय्य ऊर्जास्रोत आहे
पुढे वाचा......राजेंद्रना आपण पाहताक्षणी आपल्यावर छाप पडते ती त्यांच्या हसऱ्या, उमद्या व्यक्तिमत्वाची आणि त्याला जोड आहे ती अत्यंत गोड वाणीची. त्यांचं बोलणं पहिल्याच भेटीत कुणालाही आपलंसं करेल असं आहे.
पुढे वाचामी आजवर ‘इंडिअन सायकीएट्रीक सोसायटीचा’ मेंबर या नात्याने खूप काम केलं..आणि करत राहीन..माझ्याकडे कामाला असणारे माझेच दोन पेशंट आहेत..जे त्यांच्या आजाराच्या पहिल्या दिवसापासून आहेत..आणि इथेच काम करतात.. गेली वीस वर्ष..! याहून मला समाधानाची दुसरी गोष्ट नाही..!!
पुढे वाचापुणे शहरातल्या आपटे प्रशाळेतल्या गाण्याच्या तासाची विद्यार्थी आवर्जून वाट बघतात, कारण त्यांच्या आवडत्या दीपमाला मॅम शिकवणार असतात. अनेक महाविद्यालयीन गायन स्पर्धेत पहिला नंबर मिळवणाऱ्या दीपमाला लोहाडे मॅम इतकी छान तयारी करून घेतात की आत्त्तापर्यंत त्यांनाच तीनवेळा उत्कृष्ट संगीत शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. सर्वात अलीकडचा म्हणजे २०१५ सालचा पु. ग. वैद्य उत्कृष्ट संगीत शि .......
पुढे वाचाकिर्लोस्कर ऑईल इंजिन सारख्या कोर्पोरेट कंपनीमधील चांगल्या हुद्द्याची , चांगल्या पगाराची नोकरी सोडून अत्यल्प भांडवलामध्ये सुरु केलेला आणि आज कोट्यावधींची उलाढाल करीत असलेल्या आपल्या "पेरिनिअल टेक्नोलोजिस प्रायवेट लिमिटेड " कंपनीच्या वाटचाली बद्दल सांगताहेत कंपनीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत देसाई.
पुढे वाचाकोकणात लहानपण गेलेलं ..... शिक्षण संपवून १२०० रुपये पगारावर नोकरी ...पण जिद्द होती स्वतःच विश्व स्वतः घडवायची.. याच जिद्दीतून जन्माला आले "जेटकिंग" .. त्याच संजय गांधींची हि कथा
पुढे वाचाधुळे जिल्ह्यातून आलेला एक तरुण , समाजा कडून आर्थिक मदत घेऊन मानसोपचार तज्ञ डॉक्टर झाला. समाजाचं हेच देणं परत करण्यासाठी दिवस-रात्र झटतोय. अब-नॉर्मल होम सुरु करून विशेष मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करतोय त्याच्या उपक्रमा विषयी हि थोडीशी माहिती...
पुढे वाचापुण्याजवळील सिंहगड रोड येथील छोट्याशा नांदेड गावातून आलेला रवींद्र इंगवले हा तरुण पोलिस हवालदार ....आपल्या विजीगिषु वृत्तीने सरकारी यंत्रणेमध्ये अमुलाग्र बदल घडवायचा प्रयत्न करतोय. त्याच्या या प्रयत्नांचा घेतलेला हा मागोवा.
पुढे वाचाअहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गारगुंडी या अतिशय छोट्या गावातून आलेल्या ध्येयवेड्या मुलाची अनोखी गोष्ट
पुढे वाचासौर उर्जा .... या त्यामानाने नवीन असलेल्या क्षेत्रात अतिशय कमी कालावधीत नावलौकिकाला आलेल्या माधुरी सोलर या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय दिनकर देशमुख यांची खडतर वाटचाल अधोरेखित करणारी हि कहाणी " मेस मध्ये उरलेले वडे, भजी वायाच जाणार आहेत , ते टाकूनच देणार आहेस त्यापेक्षा निम्या किमतीत आम्हाला दे त्यात तुझाही फायदा आणि आमचाही " ......हे म्हणणारा विद्यार्थी पुढे जाऊन भविष्यात .......
पुढे वाचासाधारणतः २० वर्षा पूर्वी जेव्हा sex हा शब्द उच्चाराने सुद्धा वाईट समजले जायचे त्यावेळी समाजाची गरज लक्षात घेऊन सेक्सोलोजीचे शास्रशुद्ध शिक्षण घेऊन एका तरुणाने वेगळी वाट पकडली त्याला आलेल्या अडचणी आणि त्याने काढलेला मार्ग याविषयीचा हा लेख
पुढे वाचाआजच्या घडीला ज्या मोजक्याच सराफ व्यावसायिकांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते त्यापैकी आघाडीचे नाव म्हणजे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष श्री. फत्तेचंद रांका. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ज्या प्रकारे ह्या प्रचंड मोठ्या उद्योगाचा डोलारा सांभाळला आहे त्याला तोड नाही. त्यांनी व त्यांच्या पूर्वजांनी हा उद्योग कशा प्रकारे उभारला आणि वाढवला त्याची हि कथा ...
पुढे वाचाझेप....एक भरारी कालचक्र हे अविरत फिरत असतं. काळाची गती कोणासाठीही थांबत नाही. त्याचं भ्रमण अखंड चालू असतं. आपल्याच आयुष्याकडे मागे वळून पाहताना, आपली आपणच केलेली वाटचाल बघताना आश्र्चर्य वाटून जातं. आपण कोठून कोठे आलोत याचा आढावा घ्यावासा वाटतो. अशीच ही भरारी शून्यातून थेट संपन्नतेच्या अवकाशातली ..... महेंद्र परशूराम यादव यांची.....
पुढे वाचाआयुष्यातली कमीतकमी १२ वर्षं तरी अनवाणी पायांनी चालणारा, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारा हा माणूस, पुढे, इंग्लंडमध्ये, जिथे न्यूटनने सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारा पहिला महाराष्ट्रीय
पुढे वाचाक्रिकेटच्या अतिवेडापायी आपण इतर खेळाकडे दुर्लक्ष करतो. पण हळुहळू ही परिस्थिती बदलत आहे. अन्य खेळांची आवड वाढत आहे. दुसऱ्या खेळामध्येही भारतीय मंडळी यशस्वी होत आहेत. नाशिकचा बुद्धिबळपटू विदित गुजराथी या अठरा वर्षाच्या मुलाने ग्रॅण्डमास्टर हा किताब मिळवला आहे. देशातील हा किताब मिळवणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
पुढे वाचाशरद गोविंदराव पवार (डिसेंबर १२, इ.स. १९४० - हयात) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. इ.स. १९७८ ते इ.स. १९८०, इ.स. १९८८ ते इ.स. १९९१ व इ.स. १९९३ ते इ.स. १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्रातील मुख्यमंत्री होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षापासून फुटून इ.स. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
पुढे वाचाग्रामीण महाराष्ट्रातील लोकांचा प्रमुख व्यवसाय अर्थातच शेती हाच आहे. पण आता शहरी लोकही शेती करताना दिसतायत याला आपण आधुनिक शेती असही म्हणू शकतो. मनात काय असा प्रश्न पडला असेल पण मी जे काही सांगणार आहे ते सगळं खरं आहे. सर्वांगीण विकासासाठी सातत्याने आधुनिकतेची कास धरणार्या महाराष्ट्रात शेती क्षेत्रातही सातत्याने नवनवीन उपक्रम, तंत्रज्ञान यांचा अवलंब करून दर्जेदार उत्पादन व .......
पुढे वाचानिराधार बालकांना हक्काचं घर देणारे वृद्धांना उबदार घरकूल देणारे गरजूंसाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरु करणारे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी रुग्णालय उभारणारे विजय आणि साधना फळणीकर ---
पुढे वाचासंगीत रंगभूमी किंवा संगीत नाटक हा मराठी मनाचा हळवा कोपरा आहे, आत्ता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बालगंधर्व चित्रपटाने हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.या चित्रपटात युवा कलाकार श्री. राहुल देशपांडे यांनी केशवराव भोसले यांची भूमिका अतिशय समर्थपणे साकारली आहे.संगीत रंगभूमी राहुलजींच्या रक्तातच आहे..त्यांचे आजोबा पं वसंतराव देशपांडे हे संगीत रंगभूमीवरचे नावाजलेले व्यक्तिमत्व. श .......
पुढे वाचाश्री. जगदीश कुलकर्णी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (वाय्.सी.एम्.) येथे चित्रफीत निर्मिती /व्हिडिओ प्रॉडक्शन या क्षेत्रात गेली वीस वर्षे कार्यरत आहेत. यात ते ध्वनिमुद्रण, दृष्यमिश्रण, संपादन, दिग्दर्शन, तांत्रिक बाबी, स्पेशल इफेक्ट्स, लाइटिंग असे विविध विषय हाताळतात.
पुढे वाचाकोल्हापूर! कलानगरी तसेच उद्योजकांची नगरी! मे २०११.-कोरिया.व्हेंडर्स मीटसाठी गेलेल्या कोल्हापूरच्या साउंड कास्टिंग्ज प्रा.लि. चे मॅनेजिंगडिरेक्टर श्री आनंद देशपांडे यांनी कंपनीच्या वतीने महिंद्रा अँड महिंद्रा कडूनउत्कृष्ट पुरवठादार (बेस्ट सप्लायर इन कास्टिंग्ज कॅटॅगरी) हे पारितोषिकस्वीकारले.
पुढे वाचा"नृत्य मला एका अनुभवातीत विश्वात घेऊन जाते" असे म्हणणारी ही नृत्य कलाकार म्हणजेच कावेरी आगाशे सागेदर! कावेरी मूळची पुण्याची. 'नादरूप' च्या संचालिका, ज्येष्ठ नृत्य कलाकार शमा भाटे यांची शिष्या. आपल्या आईच्या प्रेरणेने कावेरीने सातव्या वर्षापासून शमा भाटे यांच्याकडे कथ्थक शिकायला सुरुवात केली. त्यात ती इतकी रमली की तेच तिचं जग बनलं.
पुढे वाचाअलकागौरी जोशी, पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबातील एक साधीसुधी मुलगी, सामान्य बुद्धिमत्तेचा मापदंड, चारचौघींसारखी बी.ए. झाली. व्यावसायिक छायाचित्रणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. करियरचा विचार करताना 'कशासाठी जगायचं' हा साधा प्रश्न तिच्या मनात उभा राहिला आणि तो ध्यास घेऊन योग्य उत्तर धुंडाळत राहिली. काहीतरी वेगळं, अधिक चांगलं आयुष्य जगण्याचा तीव्रतेनं विचार करू लागली.भोवतालच्या घ .......
पुढे वाचालक्ष्मणराव किर्लोस्कर लक्ष्मणराव किर्लोस्कर अप आणि करत आहे तोपर्यंत कधीही समाधानी दमदार व्यक्ती आहे. लक्ष्मणराव किर्लोस्कर लक्षात मजबूत आणि शरीर मजबूत आणि हातात काम उत्साह पूर्ण आहे. लक्ष्मणराव किर्लोस्कर अमर्यादित धैर्य आहे, आणि एकत्रित सर्व गुण लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या जीवन बहुरंगी निर्माण करु शकतो. लक्ष्मणराव किर्लोस्कर त्या दिशेने बाहेर ठेवले आहे कारण लक्ष्मण .......
पुढे वाचासिंधुताई सपकाळ ....म्हणजेच ..माई....वयवर्षे ६५, पहिल्या पासून ..काही तरी करण्याची जिद्द ..लग्न नंतर हि त्यांनी गावातल्या महिलां साठी त्यांच्या हक्क साठी लढा केला ...पण त्याचा मोबदला म्हणजे त्यांना त्यांच्या नवर्याने व सासर कड्च्यांनी घर बाहेर काढले लहान मुली सोबत ...पण २१ वर्ष च्या माईनि धीर सोडला नाही .. पूर्वी चे दिवस फार कठीण गेले ...पुणे च्या रेल्वे स्थानकावर भिक मागून गेले ... पण जे काही .......
पुढे वाचा