मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर, अनेकांचा गोंधळ उडाला आहे. 500 आणि 1000 च्या नोटांचं करायचं काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.मात्र घाबरण्याचं कारण नाही हे कालच मोदींनी सांगितलं आहे. कारण 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बँक किंवा पोस्ट ऑफिसात ज ...
Read Moreपुणे: पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांची धावपळ उडाली आहे. नागरिकांनी बँकांबाहेर रांगा लावल्या असतानाच, तिकडे पुण्यात वेगळंच चित्र पाहायला मिळालं.प्रभात पोलिस चौकीजवळ कचराकुंडीत एक-दोन नव्हे तर तब्बल 52 हजार रुपये सापडले आहेत. कचरा कुंडीजवळ एका महिलेला ही रोकड सापडली. महत्त्वाचं म्हणजे सर्व नोटा या हजाराच्या आहेत.ही रक्कम खरी की खोटी हे अद्याप स्पष्ट झ ...
Read Moreनवी दिल्ली, दि. 10 - काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यापासून काळा पैसा असलेल्यांची पळापळ सुरू झाली आहे. आपल्याकडील काळे धन लपवण्यासाठी त्यांनी विविध क्लुप्त्या योजण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटकमधील कोल्लार येथे एका स्थानिक नेत्याने चक्क गावात कर्ज मेळावा आयोजित करून ग्रामस्थांना कर्जवाटप केले आहे. या कर्जमेळाव्यात नाग ...
Read Moreमुंबई- टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून सोमवारी सायरस मिस्त्री यांना हटविण्यात आले. रतन टाटा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 2012 मध्ये सायरस मिस्त्री यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. चार महिन्यात टाटा समूहाचा नवा अध्यक्ष निवडण्यात येणार आहे. त्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती नव्या अध्यक्षाचा शोध घेणार आहे. रतन टाटा 28 डि ...
Read Moreमुंबई, २५ ऑक्टोबर, (हिं.स.) : चार वर्षांपूर्वी टाटा समूहाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या सायरस मिस्त्री यांना हटवल्यानंतर त्याचे परिणाम शेअर बाजारावर पडलेले दिसले. आज बाजार उघडताच टाटा समुहाच्या प्रमुख कंपन्यांच्या समभागात तीन ते पाच टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसून आले. टाटा स्टील, टाटा मोटर्स, टीसीएस, टाटा कम्युनिकेशन्स, टाटा बेव्हरेज व टाटा पॉवर या कंपन्यांच्या समभागात घस ...
Read Moreइंदोर : जीएसटी (वस्तू व सेवा कर) लागू झाल्यानंतर तो आॅनलाइन भरण्याची सुविधा राहिल. डेबिट, के्रडिट कार्डद्वारेही जीएसटी भरता येईल, अशी माहिती महसूल सचिव हसमुख अधिया यांनी येथे दिली. येथे जागतिक गुुंतवणूकदारांच्या एका संमेलनात बोलताना हसमुख अधिया म्हणाले की, '१ एप्रिलपासून जीएसटीची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे नोंदणी, परतावा आणि पेमेंट हे आॅनलाइन करता येईल. नॅशनल इ ...
Read Moreमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फोन आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'ए दिल है मुश्कील' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला आहे. चित्रपटाच्या प्रत्येक खेळाच्यावेळी उरी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहिली जावी. पाकिस्तानी कलाकारांना पुन्हा चित्रपटात घेणार नाही असे लिहून द्यावे आणि लष्कराच्या कल्याण निधीमध्ये (आर्मी वेल्फेअर फंड) पाच कोटी रुपये ...
Read Moreट्रायने आखून दिलेल्या नियमांनुसार १००० कॉलमधील पाचपेक्षा जास्त कॉल्स कट होऊन चालत नाही. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या कंपन्यांना एकत्रितपणे तब्बल ३०५० कोटींचा दंड ठोठावला आहे. या कंपन्यांनी रिलायन्स जियोला ‘इंटरकनेक्शन‘ सुविधा देण्यास नकार दूरसंचार परवान्यात नमूद करण्यात आलेल्या नियमांचा भंग केल्यामुळे या कंपन्यांना दंड ठो ...
Read Moreम्हैसूर, दि. २२ - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या प्रकृतीला आराम पडावा यासाठी जयललिता यांच्या समर्थकांनी शुक्रवारी म्हैसूरच्या चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जयललितांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी मंदिरातील देवतांना १.६० कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने अर्पण केले. चामुंडेश्वर मंदिर व्यवस्थापन बोर्डाने ही माहिती द ...
Read Moreया निर्णयातून सरकारची हुकूमशाही वृत्ती दिसून येते अशी टीका काँग्रेसने केली आहे. सायबर हल्ल्यांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने आता केंद्रीय मंत्रिमंडळ तसेच सचिवस्तरावरील बैठकीत मोबाइलवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तर काँग्रेसने मात्र या निर्णयावरुन सरकारवर टीका केली आहे. या निर्णयातून सरकारची हुकूमशाही वृत्ती दिसून येते. सरकारला पारदर्शकता नको आहे अशी टी ...
Read Moreबर्म्युडा ट्रँगलमध्ये आत्तापर्यंत ७५ विमान आणि १०० हून अधिक जहाज बेपत्ता झाले आहे. हजारो माणसांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या आणि ७५ हून अधिक विमान आणि जहाज गायब झालेल्या बर्म्युडा ट्रँगलचे अखेर रहस्य उलगडले आहे. अटलांटिक महासागरातील या पट्ट्यात षटकोनी ढगांची निर्मिती होऊन एअरबॉम्ब तयार होतात. यासोबत १७० मैल प्रति तास या वेगाने वाहणारे वारेही असतात. या फे-यात अडकून जहा ...
Read Moreरतन टाटा मराठीत प्रथमच! माणसाची गुणवत्ता त्याच्या स्थानावरून मोजण्याची 'खास भारतीय' प्रथा मोडीत काढल्याबद्द्ल या देशाने स्टार्टअप कंपन्यांचे आभार मानले पाहिजेत. विदेशातल्या शिक्षणाचा-कामाचा अनुभव घेऊन स्वतंत्र व्यवसाय उभारण्यासाठी भारतात परतलेल्या तरुण उद्योजकांच्या पिढीने इथली 'कार्यसंस्कृती' बदलायला घेतली आहे. इथे बॉसला वेगळी केबिन नसते, अनेकदा तर बॉसच नसतो. असतात ते ...
Read Moreतासाभराचा विमान प्रवास २,५०० रुपयांत नवी दिल्ली - विमान प्रवास सामान्य माणसाच्या आवाक्यात आणण्याच्या उद्देशाने ‘उडे देश का आम नागरिक’ या घोषवाक्यासह आज घोषणा करण्यात आलेल्या प्रादेशिक संपर्क योजनेचा (आरसीएस) म्हणजेच ‘उडान’चा महाराष्ट्राला मोठा लाभ होणार आहे. जानेवारी २०१७ पासून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. या योजनेच ...
Read Moreभारताचा कर्णधार अनुप कुमार आणि प्रशिक्षक बलवान सिंग यांना भारताच्या विजेतेपदाची खात्री आहे. ‘चीनची भिंत’ ही एक अभेद्य तटबंदी म्हणून ओळखली जाते. कबड्डीविश्वात सामथ्र्यशाली बचावामुळे इराणच्या संघालासुद्धा हेच महत्त्व प्राप्त झाले आहे. शनिवारी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेमकी हीच भिंत भेदून सलग तिसरा विश्वचषक आपल्याकडे राखण्याचे आव्हान भारतापुढे असणार आहे. भारत सलग तिसऱ्य ...
Read Moreबाधित कार्डाच्या तुलनेत हे प्रमाण अवघे ०.०५ टक्के आहे, असा दावा सरकारने गुरुवारी एकूण बाधित कार्डे ३२.५० लाख यापैकी २६.५० लाख कार्डे व्हिसा आणि मास्टरकार्डची सहा लाख ‘रुपे’ कार्डाचा यात समावेश मे, जून व जुलै असे गत तीन महिने बँकांची, त्यांच्या डेबिट कार्डधारकांची माहिती चोरी करून पैसे काढले गेल्याचे निष्पन्न होत आहे. भारतीय बँकिंग इतिहासातील सर्वात मोठय़ा कार्ड माघारी घेण्या ...
Read Moreकोल्हापूर, दि. २२ - 'नावासाठी नाही तर फक्त कोल्हापूरकरांसाठी' अशी संकल्पना घेऊन काही मित्रमंडळींनी कोल्हापूर सुशोभिकरणाचा ध्यास घेतला. सुशिक्षित आणि अभ्यास असलेले उद्योजक मित्र एकत्रित आले आणि त्यांनी रस्ते सौंदयीकरणाचे काम सुरू केले. रस्त्याच्या दुभाजकाजवळील माती गोळा केली. दुभाजकावर, आयलॅँडवर, रस्त्यांच्या कडेला छोटी-मोठी झाडे लावली. एवढेच नव्हे तर त्यांनी कोल्हापूरचे स ...
Read Moreहॅकर्सपर्यंत पोहोचणे सहज शक्य होणार असून त्यांच्यावर कारवाई करणारच अशी ग्वाही अर्थ मंत्रालयाने दिली बँक व्यवहारांची माहिती हॅक झाल्याने देशभरातील तब्बल ३२ लाख डेबिट कार्डधारकांना फटका बसल्याने खळबळ माजली असतानाच केंद्रीय अर्थमंत्रालयाने मात्र कार्डधारकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन केले आहे. आरबीआय आणि अन्य बँकांना याप्रकरणात अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती ...
Read Moreपान बहार या कंपनीने जाहिरातींच्या माध्यमातून 'जेम्स बाँड' पिअर्स ब्रॉस्ननला गंडवल्याचे समोर आले आहे. कंपनीने सर्व प्रॉडक्टसाठी आपल्या प्रतिमेचा चुकीच्या पद्धतीने वापर केला आहे तसेच त्याद्वारे गैरसमजदेखील पसरत आहे असा आरोप पिअर्स ब्रॉस्ननने केला आहे. कंपनीकडून अनधिकृतरित्या माझ्या चेह-याचा गैरवापर होत असल्याने मला स्वतःला धक्का बसल्याचेही पिअसर्न म्हटले आहे. तंबाखू, सुप ...
Read Moreअकोला, दि. २१ - दिवाळी या सणातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे फराळ. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरलेल्या राज्यातील नामांकित खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी संकेतस्थळ आणि विविध मोबाईल अॅप्सच्या माध्यमातून यंदा दिवाळीचा संपूर्ण फराळ आॅनलाईन बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. धकाधकीच्या जीवनपद्धतीमुळे फराळ तयार करण्यासाठी अजिबात उसंत नसलेल्या महिलांकरीता खाद्यपदार्थ ...
Read Moreनवी दिल्ली - मातृभाषेमध्येच शाळेत प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण मिळाले पाहिजे. कुठल्याही भारतीय भाषेला शाळेमध्ये परदेशी भाषेचा पर्याय देऊ नये. इंग्रजी भाषा शाळेमध्ये बंधनकारक नसावी तसेच भारतीय संस्कृती, आणि परंपरेचा अपमान करणारे संदर्भ शालेय पुस्तकातून काढून टाकावेत अशा शिफारशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असणा-या शिक्षा संस्कृती उत्थान न्यासाने केंद्रीय मनुष ...
Read Moreमुंबई, २१ ऑक्टोबर, (हिं.स.) :४ जी सेवेसाठी देण्यात येणा-या वेगाच्या यादीत रिलायन्स जिओ चौथ्या स्थानावर असल्याची माहिती दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. एअरटेल, व्होडाफोन, आयडिया सेल्युलर आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स या नेटवर्कवर मिळणार ४ जी सेवेचा वेग हा रिलायन्स जिओकडून पुरवण्यात येणा-या ४ जी सेवेच्या वेगापेक्षा अधिक असल्याचे त्यात नमूद क ...
Read Moreगेल्या नऊ वर्षांपासून भारतातील सर्वाधिक श्रीमंत; 22 अब्ज डॉलरची संपत्ती नवी दिल्ली - प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी हे गेल्या नऊ वर्षांपासून भारतातील नंबर वनचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असून, सध्या त्यांची एकूण संपत्ती 22.7 अब्ज डॉलर इतकी झालेली आहे. ही संपत्ती युरोपातील विकसित देश म्हणविणाऱ्या इस्टोनियाच्या एकूण देशांतर्गत उत्पाद ...
Read Moreखरेदी धोरणात सरकारकडून अखेर अटी शिथिल खरेदी धोरणात सरकारकडून अखेर अटी शिथिल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्टार्ट अप्स इंडिया’ संकल्पनेतून पुढे येणाऱ्या नवउद्यमींना अधिक वाव देण्यासाठी राज्य सरकारने आपल्या शासकीय खरेदी धोरणात महत्वाचे बदल केले आहेत. निविदा प्रक्रियेत सहभागी होताना कंपनीच्या आर्थिक उलाढालीचा आणि त्या क्षेत्रातील अनुभवाचा निकष शिथील करण्यात आला आहे. ...
Read Moreआगरतळा, दि. 21 - जिमनॅस्ट दीपा कर्माकरला भेट स्वरुपात मिळालेली महागडी कार 'बीएमडब्ल्यू'साठी त्रिपुरा सरकारने ती रहात असलेल्या परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात दुरवस्थेत असलेले येथील रस्ते चकाचक होणार आहेत. 'दीपा रहात असलेल्या अभोयनगरपासून ते आगरतळा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयापर्यंतच्या रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात येणार आ ...
Read Moreविधानसभा निवडणुकीद्वारे पंजाबची सत्ता पुन्हा हाती मिळवण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोचेर्बांधणी सुरू केली असून, खासदारकीचा राजीनामा देत, भाजपामधून बाहेर नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी पक्षात प्रवेश करावा, यासाठी प्रयत्न चालविले आहे. ते काँग्रेसमध्ये आल्यास त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास काँग्रेस तयार आहे. भाजपामधून बाहेर पडल्यानंतर आप वा काँग्रेसम ...
Read Moreमुंबई : भारतातील तब्बल ३२ लाख डेबिट कार्डांचा डाटा चोरीस गेल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. फटका बसलेल्या कार्डधारकांना नवीन कार्डे देण्याचा निर्णय काही बँकांनी घेतला आहे, तर काही बँका पासवर्ड बदलण्याचा सल्ला देणार आहेत. भारतीय बँकिंग व्यवस्थेवर हा सर्जिकल स्ट्राइकच समजला जात आहे. आपल्या कार्डांचा चीनमधील अनधिकृत ठिकाणांहून वापर झाल्याचे काही कार्डधारकांना आढळ ...
Read Moreमुंबई, दि. 20 - एसबीआयच्या सहा लाखांहून जास्त डेबिट कार्डधारकांची कार्ड्स ब्लॉक केली असतानाच आता इतर बँकांच्या ग्राहकांची ई-सुरक्षाही धोक्यात आली आहे. एचडीएफसी, आयसीआयसीआय, येस आणि अॅक्सिस बँकेच्या सुमारे 32 लाख ग्राहकांची कार्ड्स करप्ट झाल्याची माहिती आहे. संबंधित बँकांच्या ग्राहकांना कार्ड रिप्लेस करण्याच्या किंवा सिक्युरिटी कोड (पिन नंबर) बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत. सु ...
Read Moreपुणे -बेवेरिया मोटर्ससह पश्चिम भारतासाठी बीएमडब्ल्यू इंडियाकडून सर्वांत मोठी आफ्टरसेल्स सुविधा दाखल करण्यात आली आहे. पुण्यात ही सुविधा बेवेरिया, हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट येथे उपलब्ध असणार आहे. बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष (ऍक्ट) प्रँक श्लोडर याबाबत बोलताना म्हणाले, बीएमडब्ल्यूने कंपनीच्या स्थापनेपासून तिची सर्वांत महत्त्वाकांक्षी उत्पादन रेंज, अद्वितीय व इर्मसि ...
Read Moreस्टेट बँकेसह देशातील विविध बँकांतील ३२ लाख ग्राहकांच्या एटीएम कार्डांची महत्त्वाची चोरली गेली आहे. एटीएमच्या यंत्रणेत शिरलेल्या मालवेअरमुळे हा प्रकार झाला आहे. या चोरीची सुरुवात नेमकी कुठून झाली हे अद्याप लक्षात आले नसले तरी खबरदारीचा उपाय म्हणून स्टेट बँकेने सहा लाख कार्ड ब्लॉक केली आहेत. एटीएम अथवा एटीएम कम डेबिट कार्डांच्या माहितीची चोरी झाली आहे. या संदर्भात तपास सुरू ...
Read Moreनवी दिल्ली: भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेतली दुसरी वन डे आज दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. भारतीय संघानं कोटलावर मागील 11 वर्षापासून एकही वनडे सामना गमावलेला नाही. पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियानं धरमशालाच्या पहिल्या वन डेत मिळवलेला मोठा विजय लक्षात घेता, दिल्लीच्या दुसऱ्य ...
Read Moreस्टेट बँकेकडून सहा लाख डेबिट कार्ड ‘ब्लॉक’ स्टेट बँकेकडून सहा लाख डेबिट कार्ड ‘ब्लॉक’ ; अॅक्सिस बँकेतील खात्यांची लक्षणीय माहिती ‘हॅक’ यंदाच्या दिवाळीत डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग याद्वारे खरेदीकरिता सज्ज झालेल्या ग्राहकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. बँकांच्या व्यवहारांवर विदेशातून हल्ला होत असल्याच्या वाढत्या प्रकारामुळे स्टेट बँकेला तिच्या सहा लाख डेबिट कार्डाद ...
Read Moreकेरळ व अन्य राज्यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे. जीएसटी लागू झाल्यास काय स्वस्त आणि काय महाग होणार?केंद्राच्या प्रस्तावित वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीमुळे नजीकच्या काळात सामान्यांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अनेक गोष्टींचे दर वाढणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत विविध वस्तू आणि सेवांवरील करांची मर्यादा किमान ६ टक्क्यांपासून ...
Read Moreपुणे, दि. २० - पुण्यातील तळेगाव-चाकण रोडवरील खराबवाडी येथे एका कॉटन कंपनीला लागलेल्या आगीत ५ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये ४ महिला व एका पुरूषाचा समावेश आहेत. अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले न ...
Read Moreचेन्नई : आजारी मुख्यमंत्री जयललिता यांच्या खात्यांचे राज्यपालांनी वाटप केल्यानंतर अर्थमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी बुधवारी पहिल्यांदा राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. जयललितांच्या अनुपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सरकारने या बैठकीची छायाचित्रे प्रसिद्धीला दिली. त्यात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर जयललिता यांचे छायाचित्र ठेवल्याचे आणि पनीरसेल्वम ...
Read Moreरो, डॉलर्स अशा परकीय चलनाची छपाई करणारी फ्रान्सची जगप्रसिद्ध डे ला रू कंपनी मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत त्यांची सिक्युरिटी प्रेस औरंगाबादेतील औद्योगिक वसाहतीत सुरू करणार असल्याचे उद्येाग विभागातील सूत्रांकडून समजते. यासाठी महाराष्ट्र शासनाने कंपनीला १० एकर जागा दिली असून कंपनीने या उपक्रमात ३०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. सिक्युरिटी प्रेस भारतात आणणारी डे ला रू ही ...
Read Moreनवी दिल्ली : नव्याने लागू करण्यात येणाऱ्या वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) दर काय असावा यावर 'जीएसटी' परिषदेच्या बुधवारी संपलेल्या तीन दिवसांच्या बैठकीत एकमत होऊ न शकल्याने हा दर निश्चित करण्यासाठी परिषदेची बैठक येत्या ३ व ४ नोव्हेंबर रोजी पुन्हा घेण्यात येणार आहे. परिषदेचे अध्यक्ष व वित्तमंत्री अरुण जेटली यांनी बैठकीनंतर सांगितले की, 'जीएसटी' दराबाबत केंद्र आणि राज्यांमध्ये अज ...
Read Moreगुगल सर्च या जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनकडून स्मार्टफोन व डेस्कटॉपवर केल्या जाणार्या सर्चचे परिणाम वेगवेगळे दिसावेत असे तंत्रज्ञान विकसित केले जात असल्याचे समजते. त्यासाठी मोबाईल इंडक्स तयार करण्याचे काम सुरू असून यामुळे जे सर्च मोबाईल वर केले जातील त्याच परिणाम फक्त मोबाईलचवरच पाहता येतील. डेस्कटॉपसाठीचा इंडेक्स मोबाईल प्रमाणे वारंवार अपडेट केला जाणार नाही असेही ...
Read Moreफ्लिपकार्ट, अमेझॉन, स्नॅपडील यासारख्या ई कॉमर्स कंपन्यांनी दिवाळी निमित्त लावलेल्या त्यांच्या मेगा सेलला छोट्या व मध्यम शहरातून यंदा उत्तम प्रतिसाद मिळाला आहेच पण मिझोराम, मेघालय,हिमाचल प्रदेश, गोवा, जम्मू काश्मीर या राज्यातील ग्राहकांकडूनची मालासाठी मागणी नोंदविली गेल्याचे समजते. या कंपन्यांच्या सेलमधील ४० टक्के हिस्सा हा छोट्या, मध्यम शहरातील ग्राहकांचा आहे.तसेच या से ...
Read Moreबीजिंग : चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यात यावा, अशी मोहीम भारतात जोरात सुरू झाल्याने चीन प्रचंड अस्वस्थ झाला आहे. बहिष्कार टाकण्याचा प्रचार भारतातील प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमातून होत असल्यामुळे चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सचा जळफळाट झाला आहे. भारतीय वस्तू चिनी वस्तूंची बरोबरी करू शकत नाहीत. भारत केवळ चीनवर भुंकू शकतो, अशी अश्लाघ्य भाषा या वृत्तपत्राने वापरली आहे. ...
Read Moreनवी दिल्ली, दि. 20 - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) बेपत्ता विद्यार्थी नजीब अहमदसाठी सुरू असलेले आंदोलन काल रात्री (बुधवारी) अधिक तीव्र झाले. बायोटेकच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरू, रजिस्ट्रार यांच्यासह 10 अधिका-यांना प्रशासकीय भवनात डांबून ठेवून, निदर्शने केली. नजीब बेपत्ता होऊन पाच दिवस झाले तरीही त्याची कोणतीही माहिती मिळत नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. जवळपास 200 व ...
Read Moreचेन्नई : आजारी मुख्यमंत्री जयललिता यांच्या खात्यांचे राज्यपालांनी वाटप केल्यानंतर अर्थमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी बुधवारी पहिल्यांदा राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. जयललितांच्या अनुपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सरकारने या बैठकीची छायाचित्रे प्रसिद्धीला दिली. त्यात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर जयललिता यांचे छायाचित्र ठेवल्याचे आणि पनीरसेल्वम शे ...
Read Moreनवी दिल्ली, दि. 19 - रिलायन्स जिओने मोफत इंटरनेट सेवा सुरू केल्यापासून देशातील टेलीकॉम कंपन्यांमध्ये चांगलीच चुरस सुरू झाली आहे. भारतातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी भारती एअरटेलने मोबाईल ग्राहकांसाठी 259 रूपयांत 10 जीबी 4 जी इंटरनेटच्या ऑफरची घोषणा केली. नवीन 4 जी स्मार्टफोन घेणा-यांसाठी ही ऑफर असणार आहे अशी माहिती कंपनीकडून बुधवारी देण्यात आली. यामध्ये ग्राहकाला 1 जीबी डेटा हा तात् ...
Read Moreमात्र ब्लॉक झालेल्या कार्डसाठी पुन्हा अर्ज करता येऊ शकतो. मुंबई: एसबीआय म्हणजेच स्टेट बॅंक ऑफ इंडियाने दिवाळीच्या तोंडावर आपल्या ग्राहकांना मोठी धक्कादायक बातमी दिली. एसबीआयने सुरक्षेच्या कारणास्तव तब्बल ६ लाख ग्राहकांचे डेबिट कार्ड ब्लॉक केले. त्यामुळे अनेकांना मनस्ताप झाला. कुणालाही याची पुर्वमाहिती न दिल्याने अनेकांना नेमकं काय झालं हे कळालंच नाही. त्यामुळे अनेकजन सं ...
Read Moreलष्कराच्या सरावादरम्यान उड्डाण घेताना हे हेलिकॉप्टर कोसळले. भारतीय हवाईदलाचे एक हेलिकॉप्टर बुधवारी (दि. १९) उत्तराखंड येथे कोसळले. उत्तराखंड येथील माना पास भागात भारत-तिबेट सीमारेषेजवळ एमआय १७ हेलिकॉप्टर कोसळले. लष्कराच्या सरावादरम्यान उड्डाण घेताना हे हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टरचे नुकसान झाले असले तरी यात कोणी जखमी नसल्याचे समजते. हेलिकॉप्टरमधील सर्व जवान सुरक्षित अस ...
Read Moreमुंबई, दि. 19 - रिलायन्स जिओची ऑफर म्हणजे विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे, त्याला जुगार समजू नये, अशा शब्दात रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी उत्तर दिले आहे. रिलायन्सने दिलेल्या या ऑफरमधून कंपनीला कसा फायदा होत असेल, ऑफर संपल्यानंतर काय, असा प्रश्न अनेकांना सतावतो. त्यावर मुकेश अंबानींनी रोखठोक उत्तरे दिली. कार्यक्रम 'ऑफ दी कफ'मध्ये ते बोलत होते. रिलायन्स जिओ म ...
Read Moreहैदराबाद, दि. 19 - वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने आपल्या प्रवासी वाहनांच्या किमतीत 12 हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. उत्पादन साहित्याच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे टाटाने हा निर्णय घेतला आहे. टाटा मोर्टर्सने नॅनो नव्याने बाजारात आलेल्या टियागो आणि अरिया या कारच्या किमती 2 लाख 15 हजारापासून 16.3 लाख रुपयांपर्यंत आहेत. वाहन निर्मितीसाठी लागणाऱ्या स् ...
Read Moreभारताने आत्मविश्वासपूर्ण, संयत आणि जोखीम न उठवता सरस खेळ करत इंग्लंडवर ६९-१८ असा दणदणीत कबड्डी विश्वचषकातील अखेरच्या साखळी सामन्यात मंगळवारी भारताने आत्मविश्वासपूर्ण, संयत आणि जोखीम न उठवता कबड्डी विश्वचषकातील अखेरच्या साखळी सामन्यात मंगळवारी भारताने आत्मविश्वासपूर्ण, संयत आणि जोखीम न उठवता सरस खेळ करत इंग्लंडवर ६९-१८ असा दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताचे उपांत्य फ ...
Read Moreनवी दिल्ली, १९ ऑक्टोबर, (हिं.स.) : भारत आणि रशिया संययुक्तरित्या नव्या पीढिच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती करणार आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमतादेखील वाढवण्यात येणार असून ती ६०० किमीपेक्षा अधिक असणार आहे. भारताला एमचीसीआरचे सदस्यत्व मिळाल्यानंतर रशियाने भारताबरोबर या क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी तयारी दर्शवली आहे. या वर्षी जून महिन्यात भारताला एमटीसीआरचे सद ...
Read Moreमहाकाय मासे मृत वा जिवंत वाहून येण्याच्या संख्येत अलीकडच्या काळात वाढ झाल्याचे आढळून मुंबई व कोकण किनारपट्टीवर व्हेल व डॉल्फिन हे महाकाय मासे मृत वा जिवंत वाहून येण्याच्या संख्येत अलीकडच्या काळात वाढ झाल्याचे आढळून येत आहे. मात्र, ते वाहून का येत आहेत, हा प्रश्न सरकारी यंत्रणा, सागरी अभ्यासक, पर्यावरणवादींसाठी अनुत्तारित असल्याने त्यातच वाहून येण्याची त्यांची संख्या दिव ...
Read Moreमेक माय ट्रीपच्या अंतर्गत आयबिबो विलीनीकरण करण्यात आले आहे. पर्यटन क्षेत्रातील अग्रेसर कंपनी मेक माय ट्रीप आणि आयबिबो ग्रूप या दोन्ही कंपन्यांचे आता विलीनीकरण झाले आहे. या दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनाने या निर्णयाला मंजुरी दिली असून दोन्ही कंपन्या एकत्र झाल्याने ग्राहकांना एकाच ठिकाणी दर्जेदार आणि सर्वोत्तम सुविधा मिळतील अशी आशा व्यक्त होत आहे.मेक माय ट्रीप आणि आयबि ...
Read More